टूर्नामेंट तारीख : २४/०४/२०१० से चालू हो रहा है |
स्थल (क्रिकेट मैदान ) : अरुण वैध नगर, पंतनगर, घाटकोपर (ईस्ट), मुंबई
टूर्नामेंट के स्पोंसर निचे दिए हुए है
ट्रोफी : धर्मेश गिरी , घनश्याम गिरी
टोपी : योगेश्गिरी
टी-शर्ट : प्रशांत, कल्पेश
स्तुम्प-बोल : शैलेश्पुरी
बनेर्स : नीरववन
चाय नास्ता : खिमगिरी, शंकर गिरी
नियम:
१) इस टूर्नामेंट का हेतु समाज को संगठित करना और सामाजिक भावना का प्रसार करना है. हर और जित को महत्व न देते हुवे हर एक व्यक्ति को सिस्ता,खेल्दिली और साथ सहकार दे के टूर्नामेंट पूरा करने के लिए गुजारिश की जाती है.
२) इस टूर्नामेंट आईसीसी के नियमुनासर नोच्कोउट सिस्टम से खेला जायेंगा.
३) इस टूर्नामेंट की फी रूपी ११०० रखने में आई है | फी फॉर्म सुब्मित करने के टाइम पे देना जरुरी है |
४) इस टूर्नामेंट में सिर्फ गोस्वामी समाज की व्यक्ति ही भाग ले सकती है और भाग लेने वाली हर एक खिलाडी को फोटो आईडी की क्सेरोक्स कॉपी देना आवश्यक है
५) इस टूर्नामेंट की हर एक मैच ६ -६ ओवर की रहेंगी और एक बोवलेर २ से ज्यादा ओवर दल नही पाएंगे.
६) हर एक टीम को आपना खुद का बेट ले कर आना आवश्यक है
७) एक खिलाडी एक ही टीम में खेल पायेंगा
Latest Updates :
Friday, April 23, 2010
राष्ट्रीय अधिवेशनराष्ट्रीय यूथ अधिवेशन और वधु - वर परिचय संमेलन नाशिक, महाराष्ट्र में १८ अप्रैल २०१०
राष्ट्रीय अधिवेशन, राष्ट्रीय यूथ अधिवेशन और वधु - वर परिचय संमेलन नाशिक, महाराष्ट्र में १८ अप्रैल २०१० को आयोजित किया गया था | तीनो कार्यक्रम के लिए करीब २००० - २५०० लोग पधारे थे | कार्यक्रम के लिए उप मुख्यमंत्री श्री छगन रावजी भुजबल, नाशिक महापौर नयना घोलप, बबनराव घोलप, निर्मलाताई गावित, आखिल भारतीय दशनाम गोस्वामी समाज अध्यक्ष चन्द्रदीप गिरी, उपाध्यक्ष ए जि गोसावी, महाराष्ट्र गोसावी समाज महासंघ अध्यक्ष श्रीकांत गिरी, सरचिटनिस नंदकुमार गोसावी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष योगेश बन, आखिल भारतीय दशनाम गोस्वामी समाज, महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी चीफ (आय टी सेल) चंद्रशेखर गोसावी और समाज के मान्यवर पदाधिकारी बड़ी संख्या मे उपस्थित थे |
कृपया निचे दिए हुए कुछ तस्वीरे देखिये और तस्वीरे मिलाने के बाद आपके लिए लोड कर दिए जायेंगे.
कृपया निचे दिए हुए कुछ तस्वीरे देखिये और तस्वीरे मिलाने के बाद आपके लिए लोड कर दिए जायेंगे.
Friday, March 19, 2010
Rajasthan Goswami Samaj Directory
APEX MEDIA Agency is publishing RAJASTHAN GOSWAMI SAMAJ DIRECTORY very soon so please send your/family details at below mentioned address :
Mr. Shimabhu Puri Goswami
Apex Media Agencies,
E- 670, Amarpali Circle,
Vaishali Nagar, Jaipur - 302021
Mobile : 9460634199
Email : simbupuri@gmail.com
Mr. Shimabhu Puri Goswami
Apex Media Agencies,
E- 670, Amarpali Circle,
Vaishali Nagar, Jaipur - 302021
Mobile : 9460634199
Email : simbupuri@gmail.com
Tuesday, February 23, 2010
ग्रामीण विकासाच्या शासकीय योजनांच्या माहितीसाठी नि:शुल्क सेवा
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे - ४११००७
ग्रामीण विकासाच्या शासकीय योजनांच्या माहितीसाठी नि:शुल्क सेवा
१८०० - २३३ - ३४५६
वेळ : सकाळी १० ते सायंकाली ५ पर्यंत (शासकीय सुट्टी व्यतिरिक्त)
तक्रार निवारना साठी स्थानिक अधिकारीशी संपर्क साधा.
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - २२ फेब्रुवारी २०१०)
ग्रामीण विकासाच्या शासकीय योजनांच्या माहितीसाठी नि:शुल्क सेवा
१८०० - २३३ - ३४५६
वेळ : सकाळी १० ते सायंकाली ५ पर्यंत (शासकीय सुट्टी व्यतिरिक्त)
तक्रार निवारना साठी स्थानिक अधिकारीशी संपर्क साधा.
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - २२ फेब्रुवारी २०१०)
पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
'सकाळ इंडिया फाउंडेशन' तर्फे भारतात किंवा भारताबाहेर पीएच डी साठी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणारा भारतीय विद्यार्थ्यांना चालीस हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ज्या भारतीय पदविधारक विद्यार्थ्यांना भारताबाहेरील विद्यापीठाकडून किंवा संशोधन संस्थेकाडून किमान एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०१०-२०११) प्रवेश दिल्याचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल किंवा जे पदवीधर भारतातील विद्यापीठ अथवा राष्ट्रीय संशोधन करीत असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना पीएच डी साठीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, असेच विद्यार्थी या शिष्यवृत्ती साठी पात्र समजले जातील. ही रक्कमेची परतफेड दोन वर्षात करावयाची आहे.
वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारा तसेच वरील पात्रता अट पूर्ण करणारा आणि शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यास दहा हजार रुपये परत न करण्याच्या अतिवर दिले जातील.
अर्जाचा नमूना ३१ में २०१० पर्यंत पाठवला जाईल किंवा कार्यालयातून सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० पर्यंत मिळेल. भरलेले अर्ज १५ जून २०१० पर्यंत स्वीकारले जातील.
कार्यालयाचा पत्ता : कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११००२
फोन नंबर : ०२० - २४४०५८९५, २४४०५८९४
ईमेल : sakalindiafoundation@esakal.com
विद्यार्थ्यांनी प्रवेश मिलाल्याचा पत्राची झेरोक्स प्रत तसेच दहा रुपये, पोस्टाचे तिकीट लावलेले स्वत:च्या पत्त्याचे पाकिट (अकरा बाय चोवीस सेंटीमीटर) विनंती अर्जसोबत पाठवावा.
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - २१ फेब्रुवारी २०१०)
वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारा तसेच वरील पात्रता अट पूर्ण करणारा आणि शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यास दहा हजार रुपये परत न करण्याच्या अतिवर दिले जातील.
अर्जाचा नमूना ३१ में २०१० पर्यंत पाठवला जाईल किंवा कार्यालयातून सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० पर्यंत मिळेल. भरलेले अर्ज १५ जून २०१० पर्यंत स्वीकारले जातील.
कार्यालयाचा पत्ता : कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११००२
फोन नंबर : ०२० - २४४०५८९५, २४४०५८९४
ईमेल : sakalindiafoundation@esakal.com
विद्यार्थ्यांनी प्रवेश मिलाल्याचा पत्राची झेरोक्स प्रत तसेच दहा रुपये, पोस्टाचे तिकीट लावलेले स्वत:च्या पत्त्याचे पाकिट (अकरा बाय चोवीस सेंटीमीटर) विनंती अर्जसोबत पाठवावा.
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - २१ फेब्रुवारी २०१०)
Friday, February 19, 2010
नेट-सेट साठी डिसेंबर २०११ ची मर्यादा
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 30 जानेवारी२०१० ला शासन निर्णयाद्वारे नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होने अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २७ अगस्त २००९ व २३ सप्टेम्बर २००९ च्या अधिसुचनेचा उल्लेख करीत राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच सलग्न महाविद्यालये आणि संस्थामधिल बिगर नेट-सेट अधिव्याख्याते, सहाय्यक अधिव्याख्याते यांना नेट-सेट असणे अनिवार्य केले आहे.
तसेच सध्या जे बिगर नेट-सेट अधिव्याख्याते व सहाय्यक अधिव्याख्याते कार्यरत आहेत त्यांना ३१ डिसेम्बर २०११ पर्यन्तच्या दोन वर्षाच्या कालावधीत प्राप्त असलेल्या चार संधीत ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सहावा वेतन आयोगही लागू केला आहे, परन्तु नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक केले आहे.
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - १८ फेब्रुवारी २०१०)
तसेच सध्या जे बिगर नेट-सेट अधिव्याख्याते व सहाय्यक अधिव्याख्याते कार्यरत आहेत त्यांना ३१ डिसेम्बर २०११ पर्यन्तच्या दोन वर्षाच्या कालावधीत प्राप्त असलेल्या चार संधीत ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सहावा वेतन आयोगही लागू केला आहे, परन्तु नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक केले आहे.
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - १८ फेब्रुवारी २०१०)
Saturday, February 13, 2010
अतिरिक्त जिल्हाधिकारींच्या अध्यक्षतेखालील सर्व समित्या बरखास्त
जात प्रमाण पत्र पडताळणी समितीचे काम सरकारच्या निर्णयानंतर सुरु होईल. तोपर्यंत कोणत्याही अभ्यासक्रमाच्या कोणत्याही महाविद्यालयाने विद्यार्थिंचे प्रवेश रद्द करण्याचे, परीक्षेला बसु न देणे किंवा निकलाचे दिवशी गुणपत्रिका न देणे या प्रकारे अड़वनुक केली, तर अशा महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. के. गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थांच्या शिक्षणात खंड पडेल अशी कोणतीही कृती केल्यास अशा महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे, शुक्रवार दिनांक - १२ फेब्रुअरी २०१०)
(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे, शुक्रवार दिनांक - १२ फेब्रुअरी २०१०)
Subscribe to:
Posts (Atom)


